सासरी लुडबुड
भारतासारख्या संस्कृतीप्राधन देशात खरतर लग्न ही दोन कुटुंबाची होतात. नवरा - नवरी ही त्या कुटुंबाची केवळ प्रतिनिधी असतात. तेव्हा ह्या दोन कुटुंबाना जवळ आणण्याची जबाबदारी ह्या प्रतिनिधींची असते. लग्न ठरल्यावर जेव्हा ती दोघच भेटतात तेव्हा ती दोघही त्यांच्या स्वपनमायी जगात वेळ घालवण पसंद करतात आणी कुटुंबतील व्यक्तिबद्दल फकत चांगल चांगल सांगतात . परंतु नाण्याची दुसरी बाजू समजून घेण्यासाठी लग्नाअगोडर एकमेकांच्या घरी सहजतेने वावरणे गरजेचे आहे. ज्यातून ती दोघ परस्परांच्या कुटुंबतील भावनिक, मानसिक,आर्थिक तरतुदी,वैचारिक पाया,कोणत्याही गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन, प्रसंगानुरुप निर्णय घेण्याची क्षमता ह्या आणी अशा महत्त्वाच्या गोष्टी प्रत्यक्षात अनुभवतील. जेणेकरून माप ओलंडून येणारयामुलीला कुटुंबात वावरण सोप होईल. टाली वाजवायला जैस दोन हात लागतात तसेच दोघाना स्वीकरण्याची दोन्ही कुटुंबांची मानसिकता असनेही गरजेचे आहे. विशेषता लव मरेज मधे. अशी लुडबुड करण्याचा मोठा फायदा असा की, कुटुंबतील माणसांना नव विवाहित जोडप्याला किती सप्से द्यावी ही ठरवन सोप होईल. कुटुंबाच्या चिरंतन सुख समाधनासाठी लिमिट मधे राहून केलेली ही गोष्ट् काधीही लाभदायक होईल.